| |
|
|
| सिनेवार्ता |
कविवर्य नारायण सुर्वे यांचे निधन.
१७ ऑगस्ट २०१० © मराठीमुव्हीवर्ल्ड |
कविवर्य नारायण सुर्वे (वय ८३) यांचे सोमवारी दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या
सुमारास ठाण्याच्या हेल्थकेअर रुग्णालयात निधन झाले. १९२६-२७ मध्ये मुंबईतील
गंगाराम सुर्वे यांनी त्यांना आपल्या घरी आणले. त्यांचे आयुष्य संघर्षमय होते.
१९६१ मध्ये शिक्षक म्हणून त्यांची नोकरी सुरु झाले व गिरणगावचे 'सुर्वे मास्तर'
म्हणून त्यांना लोक ओळखू लागले. १९६६ मध्ये तयंचा 'माझे विद्यापिठ' हा
काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.
१९९८ साली त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'जाहिरनामा',
'ऐसा ग मी ब्रह्म', 'सनद', 'माणूस कलावंत आणि समाज' हे त्यांचे काही प्रसिद्ध
काव्यसंग्रह आहेत.
|
 |
|
|
|
|
|
|
|
|